Tuesday, April 21, 2009

आठवण

भावनाना कवितेचे वळण येते,
शब्दाना देखील काव्य सुचते,

आठवणीत एकच ओढ असते,
तुझ्या सहवासाची निरंतर आस लागते,

क्षणाणा दिवसाचे महत्व येते,
तुझ्या एका नजरेसाठी मन सतत सलते ,

चहूकडे तुझेच रूप दिसते,
मन मनाचीच समजूत घालते,

तुझ्या सोन्दर्याचि तुलना होते,
नक्षत्र फिके वाटू लागते,

दूरवर असलेली तू...,
हृदयाने कायम जवळ असते...

--- विपुल

No comments: